पाण्याच्या लहरी पावसाने घेतल्या आहेत !
"ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला"... असं म्हणतात खरं, पण सध्या जरा उलटंच चालू आहे. वर्षानुवर्ष ऋतुचक्राने आखुन दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चालणार्या पावसाची शिस्त आपण घ्यायच्या ऐवजी मनुष्य स्वभावातला लहरीपणा पावसाने घेतला आहे.
एकिकङे शेतकर्यांनी आत्महत्या करेपर्यंत तो य़ेत नाही.... आणि जेव्हा येतो तेव्हा आपल्या थेंबांबरोबर अनेक संसार नद्या-समुद्रांना भेट देतो. कदाचित...आता तरी निसर्गाची शिस्त पाळा हे आपल्याला सांगायची त्याची ही नवीन पद्घत असेल.
बहुतेक पुर्वी लोक ही शिस्त पाळत होते... कारण नसलेल्या पावसाला बोलवायला लोकांनी "ये रे ये रे पावसा" सारखं गाणं आणि तानसानने "मेघ मल्हार" सारख्या रागाची रचना केली होती.... पण आलेल्या पावसाला परंत पाठवण्यासाठी कोणाला गाण्याची गरज पङली नाही !!!

5 Comments:
नक्की कोण ढवळ्या आणि कोण पवळ्या? आणि त्यांना शेजारी-शेजारी का बांधलं? :p
jokes apart ... खरी म्हण आहे - ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, गुण नाही पण वाण मात्र लागला
geli kahi varcha i think paus tasa ushirach yeto aahe .. so also thandi .. gele kityek varsha thandi aadhi peksha ushira padat aahe .. this is how we have changed the ecosystem .. irreversibly .. and that does not necessarily mean its bad .. its just an extension of the effects we have had on nature.
anyways .. aikla ki LAI paus zala punyaat? aaplya 11th ka 12th madhye jasa zala hota ani poor ala hota tasa?
aaargh .. damn these anonymous comments.
that was me ...
- anya www.animaha.com/blog
असं काही झालं की मला कुसुमाग्रजांची कविता आठवते : कणा !
"...
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा"
एक टिप्पणी भेजें
<< Home